काल पहलगाम येथे दहशतवाद्यांनी यात्रेकरूंवरून बेछुट गोळीबार केला. या हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. या हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू यात तीन पर्यटक हे डोंबिवलीचे होते. जम्मू-काश्मीरमधील बैसरनमधील
खोऱ्यात दहशतवादी हल्ला झालाय. दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकार अॅक्शन
मोडवर आलं आहे. हल्ल्यातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
पर्यटकांवर अचानक करण्यात आलेल्या हल्ल्यात २७ पर्यटक दगावले आहेत. या
हल्ल्यातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या
हल्ल्याचा पहिला व्हिडिओ समोर आलाय.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.