Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आजपासून काँग्रेसची 'भारत जोडो न्याय यात्रा', १५ राज्यांमधून होणार प्रवास

आजपासून काँग्रेसची 'भारत जोडो न्याय यात्रा', १५ राज्यांमधून होणार प्रवास


इंफाळ : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रेला रविवारी मणिपूरमधून सुरुवात होत आहे. ही यात्रा १५ राज्यांतील १०० लोकसभा मतदारसंघांतून प्रवास करणार आहे.

न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुत्व ही राज्यघटनेतील तत्त्वे प्रस्थापित करण्यासाठी ही यात्रा काढण्यात येत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. मणिपूरच्या थौबल जिल्ह्यातील एका मैदानातून यात्रेला हिरवा झेंडा दाखवला जाईल. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व पक्षाचे सर्व प्रमुख नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत.

 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.