तीन नव्या फौजदारी कायद्यांवर शिक्कामोर्तब; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी केली स्वाक्षरी
नवी दिल्ली: फौजदारी कायद्यांशी संबंधित तीन विधेयकांचं आता कायद्यात रुपांतर झालं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिन्ही विधेयकांवर स्वाक्षरी केले असल्याने त्यांचे कायद्यात रुपांतर झाले आहे. भारतीय न्याय (द्वितीय) संहिता २०२३, नागरिक सुरक्षा (द्वितीय) संहिता २०२३, भारतीय साक्ष (द्वितीय) हे तीन कायदे अस्तित्वात आले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.