Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उसाच्या रसापासून इथेनॉलच्या निर्मितीवरील बंदी मागे; केंद्र सरकारचा यु-टर्न

उसाच्या रसापासून इथेनॉलच्या निर्मितीवरील बंदी मागे; केंद्र सरकारचा यु-टर्न


उसाच्या रसापासून इथेनॉलची निर्मिती करण्यावर बंदी घातल्यानंतर केंद्र सरकारने आता माघार घेतली आङे. केंद्र सरकारने ही बंदी उठवली आहे. केंद्राने बी हेवी मोलासिसपासून इथेनॉल बनवण्यास परवानगी दिली आहे.


केंद्र सरकारने बंदी घातल्याने शेतकरी तसंच साखर कंपन्यांनी नाराजी जाहीर केली होती. याचे तीव्र पडसाद उमटण्याची भीती होती. महाराष्ट्र साखर आणि इथेनॉल उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य असल्याने त्याचे परिणाम राज्यातही दिसू शकत होते. पण सरकारने ही बंदी उठवल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.