शरद पवार यांनी पुन्हा केली फडणवीस यांच्या जिव्हारी लागणारी टीका
पुणे : महाराष्ट्रात खूप उदो उदो झालेल्या समुद्धी महामार्गावर अनेक अपघात झाले आहेत. समुद्धी महामार्गाने अपघातांचा अनुभव घेतला आहे. समृद्धी महामागार्वर सकाळी झालेला अपघात ही दुःखद घटना आहे. या महामार्गावर अनेक अपघात झालेत. सातत्याने अपघात होतात. हे गेले काही महिने बघायला मिळतं.
मी त्या रस्त्याने गेलो होतो. तिथे लोकांना त्यांचा अनुभव विचारला. लोक म्हणाले सातत्याने अपघात बघायला मिळतात. जो अपघातात मृत्यू पावतो तो देवेंद्र वासी होतो असे लोक सांगतात, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.